- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
डहाणू दि. 26 मार्च: नवे कृषी कायदे रद्द करावे यासाठी भारतीय किसान मोर्चा तर्फे आवाहन करण्यात आलेल्या भारत बंदला डहाणूत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण शहर ठप्प झाले होते. यावेळी विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्यासह चंद्रकांत घोरखना, धनेश दत्तात्रेय आकरे, लता घोरखना, सुरेश जाधव, राजेश वळवी, भरत कानात, रूपाली राठोड सहभागी झाले होते